बौद्धिक विकास

समकालीन युगामध्ये व्यक्तिमत्व विकासातील सर्वात महत्वाचा घटक ‘बुद्धी’ मानला जात आहे. सध्याचे शालेय शिक्षण बहुतकरुन विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा यासाठी प्रयत्नरत असते. बौद्धिक विकासात दोन महत्वाच्या गोष्टींचा अंतर्भाव केला जातो: 1. विवेकपूर्ण विचार, 2. सृजनशीलता. बौद्धिक विकासासाठी गुरुकुलातील रचना: महाराष्ट्र शासनाचा इयत्ता 5वी ते 10वी शालेय अभ्यासक्रम स्पर्धा परिक्षेत सहभाग (सामान्य ज्ञान, NTS, MTS, Scholarship, […]

Read more